ऑस्ट्रेलिया विरुध्द तिसर्या आणि निर्णयाक टि-20 सामन्यात शानदार खेळ करुन मालिका वाचविणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले की आज आम्ही ऑस्ट्र्ेलियापेक्षा चांगले होतोत.
कर्णधार विराट कोहली (नाबाद 61) आणि शिखर धवन (41) यांच्या दमदार फलंदाजलच्या जोरावर भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर रविवारी खेळण्यात आलेल्या तिसर्या आणि आणि निर्णयाक टि-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत करुन मालिका 1-1 ने बरोबरीत आणली.
कोहलीने सामन्यानंतर म्हटले की ज्यावेळी दोघांनी (रोहित शर्मा आणि शिखर धवन) ने आमच्यासाठी काम सोपे केल्याने गोष्टी खूप सोप्या झाल्या होत्या. आम्ही विचार केला होता की जुन्या चेंडूसह खेळपट्टी मंद होईल परंतु क्रिकेटमध्ये असेच होत असते.
त्याने म्हटले की आपण कधी गती गमवून बसतो आणि परत त्याला मिळवतोत. शेवटी कार्तिकने चांगली फलंदाजी केली. मॅम्सवेल आयिा जम्पा दोघांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. एकूण पाहता क्षमतांच्या जोरावर आम्ही आज ऑस्ट्रेलिया पेक्षा चांगले होतोत.
त्यांने म्हटले की ज्यावेळी आमचे सलामीचे फलंदाज आपल्या लयमध्ये येतात त्यावेळी त्यांना थांबविणे मुश्किल होते आहे. मी तिसर्या क्रमांकावर संघाला लक्ष्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. मला वाटते की हे 180 चा विकेट असेल. दोनीही संघ कसे खेळले हे बरोबरीच्या मालिकेतून दिसून येते.
कर्णधार विराट कोहली (नाबाद 61) आणि शिखर धवन (41) यांच्या दमदार फलंदाजलच्या जोरावर भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर रविवारी खेळण्यात आलेल्या तिसर्या आणि आणि निर्णयाक टि-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत करुन मालिका 1-1 ने बरोबरीत आणली.
कोहलीने सामन्यानंतर म्हटले की ज्यावेळी दोघांनी (रोहित शर्मा आणि शिखर धवन) ने आमच्यासाठी काम सोपे केल्याने गोष्टी खूप सोप्या झाल्या होत्या. आम्ही विचार केला होता की जुन्या चेंडूसह खेळपट्टी मंद होईल परंतु क्रिकेटमध्ये असेच होत असते.
त्याने म्हटले की आपण कधी गती गमवून बसतो आणि परत त्याला मिळवतोत. शेवटी कार्तिकने चांगली फलंदाजी केली. मॅम्सवेल आयिा जम्पा दोघांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. एकूण पाहता क्षमतांच्या जोरावर आम्ही आज ऑस्ट्रेलिया पेक्षा चांगले होतोत.
त्यांने म्हटले की ज्यावेळी आमचे सलामीचे फलंदाज आपल्या लयमध्ये येतात त्यावेळी त्यांना थांबविणे मुश्किल होते आहे. मी तिसर्या क्रमांकावर संघाला लक्ष्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. मला वाटते की हे 180 चा विकेट असेल. दोनीही संघ कसे खेळले हे बरोबरीच्या मालिकेतून दिसून येते.